ह्या पाककृतीमध्ये आपण तूर डाळ आधीच शिजवून घेतो.. आणि तांदूळ पण भिजवअलेलाच असतो ना.. त्यांमुळे खिचडी  २ शिट्ट्यांमध्ये चांगली शिजते.. फक्त पाण्याच प्रमाण लक्षात असले की झाले...:)