फ़ार जवळीक साधणारी आणि देवाशी परखड बोलणारी एक शालेय जीवनातील कविता आठवली,कदाचित बा भ बोरकरांची असावी,
फ़क्त तूझी जर दगडी भिवयी
चळेल जर का डोळ्यादेखत
मुठीत धरूनी नाक लाविले
तव डोळ्यांशी डोळे पोळत...........
आपली तशीच भावना व्यक्त झालीय,छान!
शीला.