मला तर वाटते परदेशात आपण 'मिस' जास्त करतो,मिळवतो कमी.
परदेशात मिळणाऱ्या आणि मायदेशात मिळणाऱ्या गोष्टी भिन्न आहेत. प्रगती, वेगवान जीवन, तंत्रज्ञान, उच्चशिक्षण , आर्थिक सुबत्ता या गोष्टी एकीकडे तर कौटुंबिक जिव्हाळा, खाण्यापिण्याची चंगळ, सण वार, मंगल कार्ये या गोष्टीतली मजा या दुसऱ्या ठिकाणी. तेव्हा कमी-जास्त पेक्षा या सगळ्या धावपळीत मुळ संस्कार आणि त्याला अनुसंगुन राहणीमान हे जपले जातेय ना का बदल सोइस्कर रित्या अंगवळणी पाडुन घेणे सोइस्कर हे कोडे सोडवणे ही एक वेगळी बाजू.
मला तर वाटते की परदेशात राहुन पैश्या व्यतीरिक्त वेगवेगळे अनुभव गाठीशी पडतात. गमावल काय याचा कालांतराने विसर पडत असावा असा अंदाज आहे.
विनम्र