मुलींनी बरोबरी केली तर त्यात वाईट काहीही नाही. बाजारीकरणापासून दूर राह्ण्याचे कारण दिसत नाही. गल्लीतला खेळ त्यामुळे जगभर पोचतोय.
जीवाला अपायकारक बरेच खेळ आहेत. उदा. कब्बडी सारखे मैदानी खेळ आणि बॉक्सिंग, कराटेचे काय?
आपल्या सर्व सणांचे, खेळांचे योग्य रितीने विपणन केले नाही तर काही वर्षांनी टि. व्ही. वर आजकालच्या क्लीप्स बघाव्या लागतील.