बालपणीची कागदहोडी
जळी सोडली...किती दिसांनी !
...आणि हरवल्यां आयुष्याशी
नाळ जोडली...किती दिसांनी !

वो कागज की कष्ती वो बारिश का पानी ची प्रकर्षाने आठवण झाली.

कविता नेहमीसारखीच सुंदर. आवडली.

पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.