स्वप्नांत दिसणारं कुणीतरी असावं.हळवं रूसणारं कुणीतरी असावं.संध्याकाळी आभासांचा गाव जागताना,नसूनही असणारं कुणीतरी असावं.
ह्या ओळी विशेष करून ठळक केलेल्या.... मनाला भिडल्या..
- प्राजु.