सोनाली, अप्रतिम लेख.
स्मृतिकातर, गतकाळच्या आठवणींनी व्याकुळ करणारा...खूपच छान. खूप आवडला मला.
शेवटचा परिच्छेद तर काय विचारूच नकोस...माझा देशही  आता बदलला आहे.  ते फेरीवाले, ती गाईगुरे, ती झाडे.. सारे मी एका जुन्या खिडकीशेजारी सोडून आले आहे. वा...वा...!
शाळेच्या वयातील खिडकीपासून ते आताच्या  Window पर्यंतचे विचारतरंग खूपच उत्कटपणे तू उतरवले आहेस...