राव राव
पंचामुखी आणि पाचांमुखी यात आपला वाचताना घोळ झालेला दिसतो आहे. ती फक्त एक शाब्दिक कोटी आहे. त्यामुळे संपूर्ण कथेचं देशीकरण का करावं लागेल हे समजलं नाही. मी भाषांतर केलंय. रूपांतर किंवा ऍडॅप्टेशन नाही.
'करकचून भाषांतर' म्हणजे काय? कृपया समजावून सांगाल का ?
हे शब्दशः भाषांतर नाही. चक्रपाणिला लिहिल्याप्रमाणे या वाक्याचा मात्र मी अनुवाद केला आहे. आपल्याला हवे असल्यास मूळ वाक्य इथे उद्धृत करता येईल.
पण या प्रकरणात आपलं मत ऐकायची जबरदस्त उत्सुकता लागली आहे. ते अगदी जरूर सांगा.
--अदिती