इतके सगळे असतानाही कशास स्मरते उगाच सारे
आठवती मज तुझ्यासंगती घालवलेले क्षण ते न्यारे

एकलकोंड्या किल्ल्याचे त्या दार मोकळे तुलाच होते.....

सुंदर....

फार आवडली कविता, मुग्धा. शुभेच्छा.