आणि जी नणंद स्वतः सासरी जात नाही, ती मात्र भावजयी ला माहेरी जाण्यावरून कोसते. आहे की नाही गंमत? सासू ला स्वत:ची मुलगी माहेरी यावी असे वाटते, पण स्वत: ची सून माहेरी गेली तर आवडत नाही. ही मानसिकता संपत नाही तोपर्यंत पुरूष मंडळींचे जीणे म्हणजे एक शिक्षा आहे. वाचव रे देवा या त्रिकुटापासून. तसे जावा-जावांचे सुद्धा पटत नाही. काय करावे?