अगोदरच्या दोन कथा वाचल्यानंतर माझी उत्सुकता आणि अपेक्षा बऱ्यापैकी वाढली होती. परंतु शेवट हिंदी चित्रपटा सारखा सवंग झाल्यासारखा वाटला.

माझ्यामते कथानकाला जोड कथानक दिले असते आणि मणुष्यप्राणी आणि इतर प्राण्यामधील भेद नक्की खुलवता आला असता. मुळालाच जाणारे कथासुत्र हरवले गेले आहे असे जाणवले.

सर्वात आक्षेर्पाह मला यातील स्त्री पात्राच्या भुमिकांची मते बटबटीत वाटली.

या कथेचे पुनर्मुद्रण करावे आणि आशयाची पातळी वाढावी असे माझे मत आहे.