ककअर्धसत्य सांगून आणि लोकांच्या भावना भडकवणे हे ही चूकच!

हा प्रकार निश्चितच सत्यकथनाच्या उदात्त हेतुने केलेला नाही.

याची कारणे -

१. निवडलेली वेळ.

२. एकांगी कथन

३. व्यक्तिगत टीका.

४. प्रक्षोभक समालोचन

५‌‌ सातत्याने पुनः पुन्हा होणारे प्रसारण.