गीतेत अनुष्ठुप वृत्त आहे आणि विनोबानी गीताईत त्याचाच वापर केला आहे. आपले सर्व श्लोक त्या वृत्तात नीट म्हणता येत नाहीत,अध्याय आठचे आपण दिलेले वृत्त शिखरिणी आहे जे मूळ गीतेत नाही. अर्थात याची रचना आपण केली नसल्याने त्याचा दोष आपल्याला देता येत नाही.