पूर्वीचे शुद्धलेखनाचे नियम बदलताना हाच विचार केला होता असे म्हणतात ,आता आणखी गोंधळात भर घालण्यात अर्थ नाही. संस्कृत भाषेच्या सहाय्याशिवाय मराठी चालू शकत नाही हे सत्य आहे. त्यामुळे  व्याकरणही फारसे वेगळे असू शकत नाही.