"तू जरी माझा न झाला मी तुझी राहीन रे"
पापण्यांच्या फडफडीने सांगणे होते तिचे!
दूर जातांना वळोनी पाहिले मी एकदा ते
आसवांच्या ओहळाला बांधणे होते तिचे!..आवडल्यात ह्या ओळी..
-मानस६