आपण केलेला भावानुवाद तरल, सुगम आणि मनाला भावणारा आहे...
सदर मूळ गझल ही मोहसीन नक्वी साहेबांची आहे. आणि उ. गुलाम अलींनी आपल्या 'आवारगी' या गझलसंग्रहात गायलेली आहे. :)