भोसेकरांवर योग्य टीका पण लोकसत्ताच्या संपादकांना वेठीस धरायचे कारण नाही.
थोडेफार बरोबर.. पण काही अंशी, दुसऱ्यांवर टीका करताना त्यांनी स्वतःच्या वर्तमानपत्रातही बघावे असे मत असेल.

ह्यावरून शिरीष कणेकरांचेच वाक्य आठवले.
वास्तविक जगाबद्दल घोर अज्ञान असलेला माणूसच पत्रकार होतो. ह्या अज्ञानाचा कडेलोट झाला की तो संपादक होतो.