वसंत बापट, मंगेश पाडगांवकर व विंदा ही त्रयी काव्यवाचनाचे कार्यक्रम करायची. तिघे एकमेकांच्या खोड्या काढणारे चांगले मित्र होते असे वाचले ऐकले आहे. या तिघांवर ही कविता असावी असा फक्त अंदाज :-)