खाजगी बस पेक्षा एशियाडचा अनुभव पुण्यातून मुंबईला जाताना चांगला आहे. विशेषतः पावसाळ्यात एस्टीने प्रवास करणे उत्तम. याचे कारण पावसाळ्यात वेगावर बंधन पाळणे एस्टीच्या वाहकांना बंधनकारक आहे. शिवाय बिघाड झाल्यास पर्यायी गाडी लवकर उपलब्ध होण्याची शक्यता.

मुंबईहून पुण्याला येताना चेंबूर पर्यंत प्रवासी घेणे यात गैर काही वाटत नाही. जलद प्रवासाला टॅक्सीचा (महागडा) पर्याय आहेच.