अरे! कशी काय निसटली ही कविता माझ्या नजरेतून...?

फारच छान.

त्यातही

रंग लेउनी लाख सजावे
धवल शेवटी प्रकाश व्हावे ।
जळासारखे पुन्हा पुन्हा मी
या मातीतच विरून जावे॥

हे कडवे खूपच आवडले.
..............................................

ताने-बाने नको; ताणे-बाणे हवे..

शुभेच्छा...!