ती सिरीयल मला आवडली होती. पुस्तक वाचायचा योग आला नाही अजुन...शेवट मलाही नाही आवडला. दिग्या नसल्यानंतरचे भाग तेवढे खास वाटले नाहीत आणि श्रेयस ही स्वतःची तत्वे विसरून त्यांच्यासारखाच वागतो हे आवडले नाही. हीच दुनियादारी असेल बहुधा.