आजच सर्व भाग वाचले. आपली लेखनशैली मजेशीर आहे. आधी 'वारी' शीर्षक वाचून हे अध्यात्मिक लेख असतील आणि माझ्या खांद्यावरून जातील असे वाटले होते.
पावले वाजल्याने शेजाऱ्यांशी भांडण होणे थरारक वाटले. एकंदर सिंधी मनुष्य भारताबाहेरही आपले हुज्जत घालण्याचे व्रत नेमाने पाळत असावा असे वाटते.