माझ्या मते असे यश हे मराठी भाषेच्या दृष्टीने हिमनगाचे एक टोक आहे. असेच उपक्रम जर महाराष्ट्राच्या गावोगावी किंवा मूख्य ठिकाणी झाले तर मऱाठीच्या दृष्टीने चांगलेच राहील.