गणित आहे. ३% ब्राम्हण, त्यातील ५०% मतदाणास पात्र, त्यात ते छोटे कुटुंब वाले. ५०% मधिल ५०% मतदाणास जात नाहीत. म्ह्नणजे ०.७५% मतदाणाचा बसप ला विचार करयला नको. कुठे का जाईनात, काय फरक पडतो.

पडा, पाडा व जिंका. पण त्यास १५ वर्षे हवीत. मरठ्यांन्ना गाजर दाखवणे थोडे कठीण, पण बसप त्यात पारंगत आहे.

९% दलित ( फक्त बौद्ध ) त्यातील ७०% आले तरी ठीक. बाकीचे दलीत ४०% आले तरी चालेल. ८५% दलीत व ६०% मराठा मतदान करतात. ६०% मराठा मध्ये, एन सी पी, भाजप, सेना, एम एन एस मध्ये वाटून त्यातलेच गाजर वाले आले तरी ठीक.

माया ची माया चालू शकते.