कॉलेजच्या सोनेरी दिवसांच्या आठवणी जाग करणारे हे पुस्तक अप्रतिम आहे. आपल्या सर्वांच्या हृदयाला स्पर्शणार्या  व्यक्तीरेखा व प्रसंग यामुळे पुस्तक कितीही वेळा वाचल तरी कंटाळा येत नाही.