अतिशय सुरेख !!
मग मी
उरलेल्या श्वासांचं गाठोडं घेऊन
तसाच तिरीमिरीत चालत गेलो
क्षितीजापर्यंत
तर तिथेही आभाळ खरंच धरतीला
टेकून पुढचे सगळे रस्ते बंद झालेले!
आणि मी
तिथेच उभा
श्वास उरलेले कलेवर घेऊन
वाट संपलेला पांथस्थ..!
................................. क्या बात है जनाब !!