आपलाच माणूस म्हणजे मराठी माणुस आहे. थोडेफार ताणायचे आणि लगेच सांभाळूनपण घ्यायचे.

मला एक सांगा येथे एकादा गुज्जू असता तर त्याने असे पत्र लिहिले असते का? जकातदारंच्या पत्राचे वैशिष्ठ म्हणजे अती लिहिले किंवा तेच तेच मुद्दे लिहिले म्हणजे इतरांची दिशाभूल करता येते असा समज, तरीपण काहीवेळेस आपण थोडेसे मवाळ असावे असे मला वाटते.