खरेच .. दुनियादारी वाचल्याला १५ वर्शे झाली.

मित्र म्हनाला - लोक काहीही लिहितात . उदा. शिरवळकर . कंटाळवाणे.

नंतर वाचले तर मला खुपच आवडले. दुनियादारी व धुकं..धुकं.

बराच काळ समजुत होती की - " चांगले " लोक म्हणजे पुण्याचे  - या प्रकारच्या साहित्याला नावे ठेवतात. आज कळाले की बरेच जणाना आपल्या सारखेच आवड्ते.