हे सर्व वाचतांना मला वर्हाडी वाजंत्री या मराठी चित्रपटाची आठवण झाली. बेळगांव कर्नाटक सीमेवरील भिन्नभषिक लग्नात भाषेच्या फरकामुळे उडालेला गोंधळ दाखविला आहे. आमची सौ. कारवारची आहे, सगळा खीर सांडला, चहाचा पावडर संपला, तो बघ झुरळ, इ. वाक्यांनी गेली सव्वीस वर्षे माझ्या नातेवाईकांची व मित्रपरिवाराची करमणूक होत आहे.