'हम आपके हैं कौन!' हा चित्रपट एवढा गाजला होता परंतु 'टाईम्स' ने त्या चित्रपटाला मागे सारून 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ह्याच चित्रपटाला इतकी प्रसिद्धी दिली की काही विचरू नका......अल्पसंख्याकांना उचलून धरण्याची त्यांची व्रुत्ती आहे असे ठामपणे वाटायला लागले.

अहो, कुणालाही उचलून धरले तरी दोन्ही खानच की!! काय फरक पडतो? आलं का लक्षात?

आणि 'तेहेलका' पाहून झालेला मानसिक त्रास घालविण्यासाठी आता पुन्हा 'गीतरामायण' ऐकायचे ठरवले आहे...

मग पुन्हा आपल्याला हिंदुत्ववादी पक्षांबद्दल एक नकळत आपुलकी वाटू लागेल, हिंदुत्ववादी पक्षांचीच बाजू बरोबर असे वाटल्याशिवाय राहणार नाही. मग पुन्हा एक असाच लेख लिहिल्याशिवाय राहवणाऱ नाही... चालू द्या..