बातमी वाचून तर्कावर घासूनच वाटले तरच विश्वास ठेवा. नाहीतर रिमोटचा वापर करा व बातम्या पाहू नका.
आमच्या चि ना देखील बहुधा गीत रामायण ठाऊक नसणार. वाईट वाटून घेऊ नका. ते चांगले आहे. पण धार्मिक अधिष्ठानामुळे त्याला थोरपण लाभले.