कातरवेळी भरल्या नेत्री
ओठांवरती मुके तराणे
...वा...वा

.....................................

कविवर्य बा. सी. मर्ढेकरांची एक कविता आहे...त्यातील ओळ आठवली...
तरिही येतो वास फुलांना....

.....................................

एकंदर कविता आवडली...