प्रभाकर,
घावन आणि आंबोळी ह्यामध्ये आपण गफलत करता आहात असे वाटते. आमच्या कोकणात घावन करतांना उडदाची डाळ वापरत नाहीत.
आंबोळीसाठी पीठ आदल्या रात्रीच भिजत घालतात. घावनसाठी मात्र ताबडतोब केले तरी चालते.
मी आपल्या इतका निष्णांत नाही. फक्त आई करतांना पाहिले तसे...पण माहिती अधिक परिपूर्ण असावी म्हणून हा प्रपंच. जमल्यास पुस्तकातून मिळवून परत लिहिन.