आपल्या राज्याचे पर्यावरण मंत्री म्हणतात की तिवरांचे जंगल विकासाच्या आड येत आहे, त्यांचा समूळ विनाश करून विकासाचा आडमार्ग दूर करावा.(आणि मल अजून श्रीमंत करावे)

हे मंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथली पूर्ण  डोंगर रांग बोडकी झाली आहे, दगड खाणीं मुळे.

कोणीतरी आवरा हो ह्याला, हा पर्यावरण मंत्री कसा काय होऊ शकतो?

आता सेझ मुळे ओलीत जमीन शेतक्ऱ्यांच्या हातून जाईल, प्रश्न सुटणार तर नाहीत पण वाढतील मात्र जरूर.