हरणटोळ व निमीष सोनार यांच्याशी सहमत...
मुले परदेशी असली तर तिथले संस्कार होणारच आणि तिथल्या समाजात तेच योग्य असणार. आपल्या फुटपट्टीने तिथल्या समाजाला मापणे म्हणजे आपल्यालाच मनस्ताप.. त्यापेक्षा जुळवून घेतले तर दोघांनाही सोयीचे पडते आणि संबंधही चांगले राहातात.. हे देशी आणि परदेशी दोन्हीकडच्या लेक-सुनांना लागू पडते..