लाल डब्यात जे दिसते ते फियाट, मारुती, आरामबशीतून प्रवास करणाऱ्यांना बापजन्मी दिसणे किंवा अनुभवणे शक्य नाही. नीरा-वेताळवाडी (मुक्कामी) ही चीज (किंवा तत्सम) ज्याने अनुभवली नाही त्याने 'महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेच्या उत्थानासाठी प्रयत्न' करणे किंवा बोलणे व्यर्थ आहे.