"कधी वागेल जबाबदारीने या देशातला प्रत्येक गण आणि आणेल ताळ्यावर देशाचे तंत्र?" ..... नेमका हाच तर आहे ! प्रभावी, विचार करायला लावणारी रचना... अभिनंदन !