झक्कास, सुरुवातीला वाटले प्रेम विरहा बद्दल कथा असेल जी नंतर भयकथे कडे वळण घेते आणि शेवट तर अप्रतिमच. लेखन पण छान आहे जी मनाची पकड घेते.