शेवटच्या वाक्य:

मुद्याला सोडून केलेले 'गांधीजींच्या भोंगळ कल्पना' सारखे फोलकट
आणि विशिष्ट विचारसरणीच्या ठरवून गांधीद्वेष करणाऱ्या ठरावीक वाचकांकडून टाळ्याघेऊ शकणारे शब्दप्रयोग  चर्चाप्रस्तावाचे गांभीर्य कमी  करतात असे मला वाटते.
असे वाचावे