काहीतरी कलाटणी असणार असे वाटत होते मात्र कशी ते शेवटपर्यंत कळले नाही.
छान वातावरण निर्मिती. रत्नाकर मतकरींच्या 'तो ती आणि मी' ह्या गोष्टीतल्या वर्णनाची आठवण झाली.
आणखी वाचायला आवडेल.
-मेन