रामायण कधी झाले याविषयी खूप चर्चा चालू आहे.
रामजन्म ६ जानेवारी इ.पू.५६४८,ग्रेगरीयन, चैत्र शुक्ल ९ रोजी झाला.
त्यादिवशी खालीलप्रमाणे ग्रह होतेः
सूर्य : ३ (मेष रास) ,चंद्र : ९४ (पुनर्वसु), राहू : २२६ ,बुध : ३४०.५ ,शुक्र : ३५० (मीन रास),मन्गळ : ३०६ ( मकरजवळ) , गुरू : ९४ (पुनर्वसु), शनी : १६० (तूळजवळ)
रामजन्म दुपारी झाला तेव्हा चंद्र पुष्यात होता.
महाभारत युद्ध १० सप्टेंबर इ.पू.३००८,कार्तिक अमावस्येस सुरू झाले.
अधिक माहितीसाठी " महाभारत युद्धकाळ"
लेखकः प्र.वा.मेंडकी
फोन ०२५१-२२०९४७६