"तुज राहिले काही उणे कर घातला आमुच्या धना ?

तू काय जाणे मानवाच्या विरहकाळी यातना ?

मज दे क्षमा, मन शिणवुनी हा विरह कडवट बोलवी"            ....   फारच आवडल्या ह्या ओळी, सलाम तुमच्या भावनांना !