आम्ही रांचीत ८४-८६ साली(पूर्वीच बिहार आता झारखंड) होतो. ४ वर्षात पदवी हातात मिळेल ह्याची शाश्वती नाही ही जिल्हाची गोष्ट. मोलकरणीला पैसे कमी चालायचे पण जेवण हवे असायचे निदान एकवेळेला पोटभर चांगलं अन्न मिळावं म्हणून असेल. रात्री गावात येण्यापेक्षा स्टेशनवर थांबणं सुरक्षित वाटायचं. आता कदाचित परिस्थिती थोडीफार बदलली असेल असे वाटते.