आपल्याला त्यांच्या दादागिरीचा अनुभव आलेला दिसत नाही!

असे अनुभव तर मराठी लोकांकडून ही येतात की!

आणि मुख्य मुद्दा 'राज ठाकरे' किंवा 'बिहारी लोक' नसून 'ह्या दंगलींमुळे सामान्य लोकांना होणारा त्रास' आहे.आपले म्हणणे मांडण्या साठी इतरही मार्ग आहेत.

(परक्या लोकांच्या दादागिरी ला विरोध किंवा एखादा पुतळ्याची विटंबना ह्या मुळे होणारी दगडफेक, जाळपोळ ह्या मुळे देशाचे किती नुकसान होते. देशात वाद असतांना बाहेर चा शत्रू आपले हेतू साध्या करू शकतो.)