साध्या शैलीमुळे वारीची निव्वळ बातमीदारी होत नाही तर समालोचन होतं. जणू आपणही वारीत आहोत पण काय घडत आहे ते केवळ मोकाशींनाच दिसत आहे. एकेक मुक्काम करत करत जेव्हा आपण पंढरपूरला येतो तेव्हा वारीमय होऊन गेलेलो असतो.

सर्जनशील नजरेतून पाहून लिहिणे आणि वाचकाला आत्मप्रत्ययाचा आनंद देणे. हीच खरी प्रतिभा. नाहीतर एरवी रोज लेखनाचे रतीब घालणारे लेखन आपण वाचतोच.

असो. चांगल्या पुस्तकाची चांगली ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

(प्रशासक, असे निरनिराळे लेख एकत्र नाही का करता येणार?)

सुनील