पुस्तक 1964 सालचं आहे पण कोणी ते 2007 सालचं म्हणून सांगितलं तरी त्याला खोटं बोलणं म्हणू नये.

ना सी फडक्यांचा 'अक्षर वाङ्मय' असा एक लेख वाचनात आला होता. त्यात जे वाङ्मय कालाच्या सीमा ओलांडून जिवंत राहते त्याला 'अ-क्षर' वाङ्मय म्हटले होते.

मोकाशींच्या 'पालखी'ला अक्षरवाङ्मय म्हणावे का?

(समीक्षक)

वृंदा