कवितेतील भाव उत्तम आहेत...
अगदी सहमत
पण गझलेत स्वर-काफिये चालतात का..
का चालू नयेत. वृत्तापेक्षा वृत्ती महत्त्वाची आहे.
ह्यावर जणकारच बोलू शकतील!
ते बोलतीलच. पण रसिकांनाही बोलूद्या की.
-संदीप