भास्कर ,अप्रतिम कथा! कथेचा शेवट खूपच हृदयस्पर्शी आहे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही.
कथा खूप आवडली, आपल्या प्रवाही लेखन शैलीने केलेले गरीब होतकरू मुलाना तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणींचे वर्णन अतिशय ओघवते व मनाला स्पर्श करणारे आहे. अशाच अडीअडचणीत एकमेकाना केलेल्या मदतीने नात्याचे बंध व सामंजस्य अधिक बळवट होत जाते यात शंका नाही, कथेचा शेवट त्यामुळेच समर्पक वाटला.
आपल्या अशाच उत्तम लेखनाच्या प्रतिक्षेत आहोत.