नको रे मना ! ओढ ताऱ्यांची
प्राजक्त दारी वेचू दे मला !

जिवा शिवाचा भेद कशाला
मुरली-मीरा होऊ दे मला !

हे तर दास्यशृंखला आणण्याचेच लक्षण. महिला दिनाच्या दिवशी अनुचित वाटते.

असो. हे माझे मत झाले.

पण कविता चांगली आहे. पण चुकीच्या वेळी आली.

शुभेच्छा.