लिहिलेली कविता. काही कविता अशाच असतात, वाचल्यावर आपण त्यात अगदी अलगद अडकून जातो...पुन्हा पुन्हा वाचतो.. वाचत राहतो... मन भरत नाही..स्वतःशी निगडीत असल्यासारखी वाटत राहते...आणखी येऊ द्यात... शुभेच्छा!- राहुल.